कधी कधी अनोळखीकडून ओळखीकडे होत असणारा प्रवास उलट दिशेने कधी सुरु होतो कळतही नाही.

Wednesday, February 3, 2016

शून्यात धरल्या गेलेल्या काही गोष्टी सुद्धा हरवायला लागल्या कि अस्तित्व शोधू पाहतात... 
माणस अनोळखी असतात तोपर्यंत ठीक असतं पण परकी होऊ लागली कि मात्र त्रास होतो...